Skip to main content

Posts

3 BODY PROBLEMS - RJ

WHAT IS - 3  B O D Y  P R O B L E M S ?  The Netflix series " Three-Body Problem " is an upcoming adaptation of the award-winning Chinese science fiction novel trilogy written by Liu Cixin. The series is highly anticipated due to the popularity and critical acclaim of the novels. The concept of "Three-Body Problem" revolves around humanity's first contact with an alien civilization, known as the Trisolarans, who inhabit a planet in a distant star system. The trilogy explores themes of science, philosophy, morality, and the nature of civilizations. It delves into complex scientific concepts such as astrophysics, game theory, and the Fermi paradox, all while telling a gripping story of human perseverance and the search for understanding in the face of the unknown. The central premise of the series is based on the three-body problem in classical mechanics, which is a mathematical challenge concerning the motion of three interacting bodies under the infl...
Recent posts

सिनेमा ऑफ आइसलँड

कुठलाही सिनेमा समजुन घेण्यासाठी आपल्याला त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं असतं, तो कुठे घडतो, तो कुठल्या काळातला आहे, प्रदेश कुठला आहे, थोडक्यात काय तर स्थळ, काळ आणि वेळ या गोष्टी जरी समजून घेतल्या तरी आपणास दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजायला मदत होते, आणि मग सिनेमाचे तांत्रिक घटक, शैली हे ही तितकंच महत्त्वाचे आहे, म्हणायचं एवढंच की सिनेमा बघत बघत तो आपण शिकणं ही गरजेचं आहे  "LAMB" 2021  DIRECTOR - Valdimar Jóhannsson आजचा सिनेमा आहे थेट आइसलँड मधून, या देशाचा अभ्यास केला तर लक्षात येते, की कमी लोकसंख्या असलेला हा देश आणि इथे राहणारे लोकं हे मानसिक आजाराने ग्रस्त आहे, आणि दर किलोमीटर अंतरावर जर अभ्यास केला तर लक्षात येईल की फक्त 3 लोकं 4 या अंतरावर राहतात, थोडक्यात एकलकोंडी आणि कायम कामात व्यस्त राहणारी ही मंडळी आहे, आणि अशाच एका परिवाराची गोष्ट दिग्दर्शकाने आपल्यासमोर काल्पनिक (fantasy) स्वरूपात मांडली आहे आणि ती गोष्ट म्हणजे "लॅम्ब" ( मेंढीच पिलू ज्याला आपण कोकरू म्हणतो)  इंगमर आणि मारिया हे दोघे आइसलँड मधील एका प्रदेशात एका डोंगराच्या पायथ्याशी राहत ...

THE FATHER OF INDIAN CINEMA

माफ़ करा दादासाहेब....!  खूप काही असताना जे "टोचतं" ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, फाळकेंना कसं विसरून जमेल हो ....!  त्यांच्या आयुष्यातील हे ही दिवस होते यावर विश्वास बसत नाही ...  (image - dadasaheb falke " the father of indian cinema" ) 1939 च्या मे महिन्यात भारतीय चित्रपटसृष्टीचा रौप्य महोत्सव मुंबईत साजरा झाला,  या आधीच 'फिल्मइंडिया' चे संपादक बाबुराव पटेल यांनी आपल्या लेखात लिहले होते की रौप्य महोत्सव साजरा करत असताना आपण "फाळके" यांना विसरता कामा नये, त्यांनी आपल्या देशाला मनोरंजनाचे एक नवे माध्यम आणि संस्कृती चे एक नवे साधन बहाल केले आहे, अशा शब्दांत त्यांनी फाळके यांचा गौरव करत व फाळके यांच्या हलाखीच्या परिस्थिती कडे लक्ष वेधत ते म्हणाले की "मोठ्या थाटामाटात रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी हजारो पैसे खर्च करण्यात येईल, तेव्हा हे महान बुजुर्ग पैशांच्या राशीचा धूर दूर उपाशीपोटी उभे राहून पहात असतील, त्यानंतर ही त्यांनी "इंडिया सॅल्यूट" या शीर्षकाखाली फाळके वर लेख लिहिला, त्यात त्यांनी लिहिले की "आपल्या देशात सि...

JAHNU BARUA | ASSAMESE DIRECTOR |

"जाहनु बरुआ" बघितला का ? आसाम मधील शिवसागर येथे यांचा जन्म 1952 साली झाला, आणि सिनेमा सागरात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, एक भारतीय उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक म्हणून यांचा अभिमान कायमचा...                                   जहानू बरुआ यांनी आपली मातृभाषा आसामी आणि तसेच हिंदी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हलोदिया चोरये बोधन खाई (1987) फिरिंगोती (1992) झगरोलोई बोहू दूर (1995) मैने गांधी को नही मारा (2005) कोणीकर रामधेनू (2003) बंधन (2012) आणि अजेयो (2014 ) हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत "जाहनू बरुआ" यांना पद्मश्री (2003) आणि पद्मभूषण (2015) ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 1993 मध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक संघाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी स्वीकारली आहे "जाहनू बरुआ" यांना 12 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 8 आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत हलोदिया चोरये बोधन खाई (1987) हा त्यांचा सिनेमा पाहून त्यांच्या अनेक कलाकृतींच्या सागरात हरवु...

भारतीय सिनेमाचा प्रवास

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच !  सिनेमा नावाच्या दिव्य कलेचा उगम झाला, ल्यूमियर बंधूंनी या दिव्य कलेचा लोकांना साक्षात्कार घडवून आणला, आणि मग लोकांना हसवण, रडवणे, चकित करणे, वास्तवाची जाणीव करून देणे हे सिनेमाच्या माध्यमातून जगभर सुरू झाले, आणि भारतात ही त्याचे पडसाद उमटले, भारतीय सिनेमा हळूहळू एक एक पायरी चढू लागला,आज तो कुठे आहे याची कल्पना आहेच, पण या आधी हा सिनेमा नावाचा कॅनव्हास कसा पूर्ण झाला ते बघू                                  भारताची पहिली महिला निर्माती आणि दिग्दर्शक ही " फातिमा बेगम " होती  ( बुलबुल-ए-परिस्तान) भारतातील पहिला ( सवाक सिनेमा )  बोलपट " आलम आरा " दिग्दर्शक -आर्देशिर इराणी, या सिनेमामधे एकूण 7 गाणी होती, मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमा हॉल मध्ये 1931 साली दाखवला गेला होता  भारतातील पहिला कलर सिनेमा हा 1933 साली आलेला " सैरंध्री " हा होता पण या सिनेमाची प्रिंट व्यवस्थित नसल्या कारणाने " किसान कन्या " या सिनेमाचं नावं रेकॉर्डला दिल्या गेलं  "किसा...

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच !  जर मला सिनेमाबद्दल प्रेम आणि आकर्षण नसते, आणि माझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नसती तर भारतात 1913 साली चित्रपट निर्मितीची स्थापना झालीच नसती  हे दादासाहेब फाळके म्हणाले होते, आणि त्यात एक सत्य होतं, आणि खरंय जर त्यांनी त्यावेळी सुरुवात केली नसती तर कदाचित आज भारतीय सिनेमाचा इतिहास एका वेगळ्याच स्वरूपात उभा राहिला असता,                                      प्रयत्न करत काही तरी नवीन करू पाहणे हे तितकंच महत्त्वाचे असते, म्हणूनच आज भारतीय सिनेमात होणारा बदल हा त्या लोकांमुळेच आहे जे आपल्या सिनेमांत सतत काहीतरी नवीन घेऊन येतात, आणि अशाच काही नवीन गोष्टी जेव्हा भारतीय सिनेमात पहिल्यांदा येतात किंवा आल्या होत्या तर त्या कोणत्या ? खर तर ज्यांना सिनेमा हा विषय अभ्यासायला आवडतो त्यांना या गोष्टी नक्की आवडेल असं गृहीत धरून मी सुरुवात करतो  7 जुलै 1896 साली भारतात पहिल्यांदा ल्युमियर बंधूनी मुंबईतील वाटसन हॉटेल मध्ये चित्रपट दाखवला...

A brave Iranian female director SAMIRA MAKHMALBAF ( English & Marathi )

"Samira" - A Brave Iranian "Female Director"  At the age of just twenty, she directed the film, which was screened in several countries and won several awards.  This is Sameera who at the age of one or two said to her dad that I will do a movie with you and "Salute" to this great woman who made those words come true.   Who Is Sameera?  If you are a fan of Iranian movies, do you remember the director Mohsen Makhmalbaf?  Yes, his daughter Samira Makhmalbaf, a "brilliant" female director today, watching Samira's film and seeing her hard work, is ashamed of herself...!  A twenty-year-old girl can do such a good movie ...!  And yes this is Samira's second movie even before she did a movie called Appel , just eighteen nineteen years old ..!                                       Which Movie?  Samira Makhmalbaf wrote and directed the movie "Blackboar...